राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 91.88 टक्के आहे. आता पास झालेले अथवा मेरीटमध्ये आलेले विद्यार्थी आणि पालक पुढील दिशा ठरवत आहेत. कोणत्या शाखेत पुढे शिकावं, कोणता कोर्स करावा अथवा कोणता जॉब करावा असे मंथन सध्या सुरू आहे. त्यामुळे यश आणि पैसा एकत्रित मिळावा अश्या करिअरचा साधारण शोध घेतला जातो…12 वी नंतर करिअरचे जे उत्तम पर्याय आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ…
12 वी नंतर या क्षेत्रात करा एंट्री, यश आणि पैसा दोन्ही मिळेल, जाणून घ्या पर्याय
नुकताच 12 वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोण पुढे कोणत्या शाखेत शिकणार, कोणतं करिअर करणार याची निवड सध्या विद्यार्थी करत असतात. अशावेळी विविध पर्याय समोर आहेत.

Published on -











