पुणे जिल्ह्यातील आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत वैभवी रथोत्सव सोहळा संपन्न झाला. हजारो वारकऱ्यांनी राज्यभरातून या ठिकाणी उपस्थिती लावलेली होती. त्यामुळे हा सोहळा आणखी दिमाखदार झाला. खरंतर शेकडो वर्षांपूर्वी ज्या आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा मोठा छळ झाला. त्याच आळंदी नगरीत ज्ञानेश्वर माऊलींना लोकांनी, वारकऱ्यांनी डोक्यावर घेतल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत असते.
ताज्या बातम्या
Navjot Kaur Sidhu Suspended : नवजोत कौर सिद्धू यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; 500 कोटींचे विधान भोवलं
गोवा क्लबमधील आगीचं प्रकरण; क्लबचे दोन्ही मालक इंडिगोच्या विमानाने फरार!
Tutti Frutti Business : टुट्टी फ्रुट्टीने उभारला 60 कोटींचा व्यवसाय; काय आहे यशाचे गमक
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन; वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास
जपानला 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुकंपाचे धक्के; किनारी भागांमध्ये त्सुनामीचा धोका, सतर्कतेचा इशारा
मुंबई आणि ठाण्यात देखभाल दुरूस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद; नागरिकांना मनस्ताप
