राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 91.88 टक्के आहे. आता पास झालेले अथवा मेरीटमध्ये आलेले विद्यार्थी आणि पालक पुढील दिशा ठरवत आहेत. कोणत्या शाखेत पुढे शिकावं, कोणता कोर्स करावा अथवा कोणता जॉब करावा असे मंथन सध्या सुरू आहे. त्यामुळे यश आणि पैसा एकत्रित मिळावा अश्या करिअरचा साधारण शोध घेतला जातो…12 वी नंतर करिअरचे जे उत्तम पर्याय आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ…
ताज्या बातम्या
दररोज किती अक्रोड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते? जाणून घ्या योग्य प्रमाण आणि फायदे
Piyush Mishra On Ranbir Kapoor : रणबीर कपूरबद्दल पियूष मिश्रा यांचा धक्कादायक खुलासा; ‘कॅमेऱ्यासमोर एक, मागे पूर्ण वेगळा’…
थायरॉईड असल्यास ‘या’ ५ पदार्थांचे सेवन करणे टाळा, होऊ शकतात दुष्परिणाम
Vastu Tips : ‘आवळ्याच्या झाडात’ असतो भगवान विष्णूचा वास, घरात लावणं शुभदायक
Vastu Tips : तुम्हीही दुसऱ्याचे घड्याळ वापरता? जाणून घ्या परिणाम
Prem Chopra : प्रेम चोप्रांच्या हृदयावर मोठी शस्त्रक्रिया टळली; जावयाने दिली महत्वाची माहिती
