महाराष्ट्रात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे, राज्यात बिबट्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत, सध्या लोकांमध्ये त्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सध्या बिबट्या नागरी वस्त्यांकडे धाव घेत असल्याचं दिसून येत आहे, अनेकदा तो आपली शिकार समजून माणसांवर हल्ले करत आहे, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. विशेष: ग्रामीण भागांमध्ये घरासमोर खेळत असलेल्या लहान मुलांना या बिबट्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बिबट्या समोर आला तर बचाव नेमका कसा करायचा ? असा प्रश्न सर्वांना पडत असतो. त्याचसंदर्भात सविस्तर जाणून घेऊ…
सर्वत्र बिबट्याची दहशत, अचानक बिबट्या समोर आला तर? कसा करायचा बचाव ?
महाराष्ट्रातील ग्रामीण भागांसह शहरांमध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे. सर्वत्र या हिंस्त्र वन्यप्राण्याचे दर्शन घडत असल्याने नागरिक भयभीत आहेत. अशा परिस्थितीतमध्ये बिबट्या समोर आल्यास बचाव कसा करायचा? सविस्तर जाणून घेऊ...

Published on -











