हे आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव, लोक राजासारखे राहतात

जेव्हा आपण भारतीय गावांबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या मनात हिरवागार शेतं, साधे घर आणि एक सामान्य जीवनशैली येते. पण आज आपण तुम्हाला एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत जे फक्त भारताचं नाही तर संपूर्ण आशिया खंडाचं सर्वात श्रीमंत गाव बनलं आहे. चला तर मग या गावाबद्दल सविस्तर माहिती घेऊया.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News