महाराष्ट्रात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे, राज्यात बिबट्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत, सध्या लोकांमध्ये त्यामुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. सध्या बिबट्या नागरी वस्त्यांकडे धाव घेत असल्याचं दिसून येत आहे, अनेकदा तो आपली शिकार समजून माणसांवर हल्ले करत आहे, या हल्ल्यामध्ये आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. विशेष: ग्रामीण भागांमध्ये घरासमोर खेळत असलेल्या लहान मुलांना या बिबट्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बिबट्या समोर आला तर बचाव नेमका कसा करायचा ? असा प्रश्न सर्वांना पडत असतो. त्याचसंदर्भात सविस्तर जाणून घेऊ…
ताज्या बातम्या
Tulsi Plant : चुकूनंही ‘या’ दिवशी तुळशीची पानं तोडू नये; जाणून घ्या..
Petrol Diesel Price: प्रमुख शहरांत इंधनाचे दर स्थिर; तुमच्या शहरात आज पेट्रोल – डिझेलचा काय भाव ?
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार; परिवहन मंत्र्यांचे आदेश
Gold Price: 2026 मध्ये सोन्याची किंमत नेमकी किती असेल ? तज्ज्ञांचा अंदाज काय ?
गारठा वाढल्याने माशांचे दर कडाडले; वातावरणातील बदलामुळे माशांची उपलब्धता कमी
सप्तश्रृंगी गडाच्या घाटात कार दरीत कोसळली; भीषण अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती
